Wednesday, June 16, 2010

भोपाळ चा न्याय ?

राजीव असो वा मनमोहन
तीच ती कथा आहे
कौरवांना सामील 'अर्जुन'
हीच खरी व्यथा आहे
खटल्याच्या निकालानंतर
अहवालाची मागणी आहे
२५ वर्षाच्या जखमांवर
१० दिवसांनी डागणी आहे

....कैलास गांधी

No comments:

Post a Comment