Monday, October 12, 2009

ना-'राज' ठाकरे


साहेब म्हणाले,
हे खरे तर उद्धवाचे राज आहे
आधी मुलगा... मग पुतण्या...
...त्यानंतर समाज आहे
कोण म्हणते भगव्याला
विरक्तीचा शाप आहे
वारस कसा रक्ताचा हवा
केवढा मोठा 'व्याप' आहे

- कैलास गांधी

1 comment: